भारतात घटस्फोट होण्यामागे मुख्य कारणं काय?

जाणून घ्या भारतात घटस्फोटाचे प्रमाण वाढण्याचे सर्वात मोठे कारण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, हुंड्यासाठी छळ होणं हे एक कारण आहे.

त्याचप्रमाणे एक्ट्रा मॅरिटरीयल अफेर असणं हे देखील एक कारण आहे.

तसंच धर्मावर मतभेद असल्या देखील घटस्फोट होतात

घरगुती हिंसाचार तसंच आर्थिक समस्या हे देखील प्रमुख कारण आहे

लहान वयात लग्न होणं आणि सतत मद्यपान हे देखील एक कारण मानल जातं

VIEW ALL

Read Next Story